परंतु ,आपल्यामध्ये हि अशी काही माणसं आहेत कि, जी या सर्व गोष्टींपासून कितीतरी अंतर दूर असूनही इतरांना प्रगतीच्या वाटेवर घेवून येण्यासाठी धडपड करत आहेत. अश्या थोर आमटे परिवाराला आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिलेल्या प्रत्येकाला माझा साष्टांग दंडवत.
"खरच भारताला गरज आहे ती अश्या थोर व्यक्तींची , विचारांची आणि तुम्हा-आम्हां सर्वांची…."

No comments:
Post a Comment