हाताची बोटे मिटली
कि मुठ बनते !!
मर्यादा ओलांडली कि
मैत्रीचे प्रेम होते !!
तारे थोडे बदलले
कि नशिबही बदलते !!
लग्नानतर मुलगी हि
दुसऱ्याची होते !!
माणुसकी साठी मनाची
येथे दस-दिशा होते !!
हाताची बोटे मिटली
माझं आशेवरच आयुष्य !!
कि मुठ बनते !!
चूक लपवली कि
तीच घोडचूक होते !!
अब्रूची तर क्षणात
सारी माती होते !!
झाले म्हणून ठेवायचे
होईल असे म्हणायचे असते !!
उभं आयुष्य नेहमी
आशेवरच जगायचे असते !!
गोकुळ गायखे
No comments:
Post a Comment